संत व त्यांची मूळ गाव

संत मूळ गाव संत तुकडोजी महाराज यावली संत ज्ञानेश्वर आपेगाव (महाराष्ट्र ) संत बसवेश्वर बागेवाडी (विजापूर ),कर्नाटक संत मुक्ताबाई आपेगाव (महाराष्ट्र ) संत नरहरी महाराज (पंढरपूर ),महाराष्ट्र संत एकनाथ पैठण (महाराष्ट्र ) संत तुकाराम देहू (महाराष्ट्र ) संत जनाबाई गंगाखेड ,जि.परभणी संत गाडगे महाराज शेणगाव(अमरावती ) संत नामदेव नरसी-बामणी ,जि .परभणी संत सावता महाराज अरणभेंडी … Read more

Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न

आज आम्ही खास तुमच्यासाठी इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न (Indian History IMP Questions) आणि त्याचे उत्तर घेऊन आलो आहोत.जे PSI पूर्व परीक्षा , PSI मुख्य परीक्षा ,STI पूर्व परीक्षा ,ASO पूर्व परीक्षा या मध्ये हमखास विचारलेली आहेत. Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न Indian History IMP Questions : इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न खालीलप्रमाणें … Read more

जहालाचा कालखंड (१९०५ ते १९१८) : Period of the Extremists

जहालाचा कालखंड (१९०५ ते १९१८) माहिती : Period of the Extremists प्रास्ताविक : जहालाचा कालखड, १९०५ ते १९१८ (Period of the Extremists) • मवाळाच्या कालखडातच हळूहळू जहालवाद (extremism) वाढू लागला होता. त्यास लढाऊ राष्ट्रवाद (militant nationalism) असेही म्हटले जाते. हा जहालवाद १९०५ च्या वंगभंग चळवळीच्या स्वरूपात स्पष्टपणे व्यक्त झाला. त्यामुळे १९०५ ते १९१८ पर्यंतचा कालखंड … Read more

मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे

मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे अ.क्र लेखक टोपण नावे १) आनंदीबाई कर्वे बाया कर्वे २) गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, एक ब्राह्मण ३) अशोक चंदनमल जैन कलंदर ४) जयवंत दळवी ठणठणपाळ ५) रामचंद्र विनायक टिकेकर धनुर्धारी ६) पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजी ७) अरुण चिंतामण टिकेकर दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर ८) न.र. फाटक अंतर्भेदी, फरिश्ता ९) नरसिंह … Read more

राष्ट्रभावनेचा उदय व विकास (Emergence and spread of nationalism in India) : Mpsc Notes

राष्ट्रभावनेचा उदय व विकास (Emergence and spreadof nationalism in India) प्रास्ताविक: • राष्ट्र म्हणजे आपण सर्वार्थाने एक आहोत अशी एकत्वाची भावना बाळगणारा समूह होय. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय समाज विविध प्रदेश, विविध राजवटी, विविध भाषा-धर्म-पंथ यांबरोबरच दळणवळणाच्या साधनांचा अभावामुळे परस्परांपासून विभक्त होता. त्यामुळे अखिल-भारतीय आधारावर राष्ट्रवादाची आधुनिक भावना मुळातच भारतीयांमध्ये नव्हती. • काही ब्रिटिश इतिहासकार म्हणतात … Read more

स्वराज्याची चळवळः१९१९ ते १९२७ : The Struggle for Swaraj,1919-27

The Struggle for Swaraj,1919-27

स्वराज्याची चळवळः १९१९-२७ (The Struggle forSwaraj, 1919-27) स्वराज्याची चळवळः १९१९-२७ (The Struggle for Swaraj, 1919-27) प्रास्ताविकः • राष्ट्रीय चळवळीचा तिसरा व शेवटचा टप्पा १९१९ पासून सुरू झाला. १९१९ पासून लोकांच्या जन-चळवळींना (popular mass movements) सुरूवात झाली. भारतीयांनी जगातील कदाचित जगातील सर्वात प्रभावी जनचळवळ लढली. जनचळवळींच्या उदयाची पार्श्वभूमी व कारणे: • १९१४-१८ दरम्यान पहिल्या महायुद्धाच्या काळात … Read more

मुस्लिम लीगच्या स्थापना ,१९०६

प्रास्ताविक • राष्ट्रवादाच्या विकासाबरोबरच, १९ व्या शतकाच्या अखेरीस सांप्रदायिकतेचाही (communalism) विकास झाला. या सांप्रदायिकतेने भारतीय जनतेच्या एकतेला तसेच राष्ट्रीय चळवळीला सर्वात मोठा धोका निर्माण केला. • सांप्रदायिकता म्हणजे काय?: सांप्रदायिकता ही मूलतः एक विचारसरणी (ideology) आहे. सांप्रदायिक दंगे हा त्या विचारसरणीच्या प्रसाराचा केवळ एक परिणाम आहे. सांप्रदायिकता म्हणजे असा विश्वास की, एकाच धर्माचे आचरण करणाऱ्या … Read more

बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ : Partition of Bengal and Anti-Partition Movement

बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ : Partition of Bengal and Anti-Partition Movement

बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ (Partition of Bengal and Anti-Partition Movement) प्रास्ताविक बंगालची फाळणी : १९०५ पर्यंत देशात जहालवादी नेत्यांचा असा एक गट निर्माण झालेला होता, ज्याने राजकीय प्रक्षोभास नवी दिशा दाखविण्याचा आणि राजकीय चळवळीचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव प्राप्त केलेला होता. १९०५ मधील बंगालच्या फाळणीमुळे जहालवादाच्या उदयास मूर्त स्वरूप मिळाले, आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीने … Read more

१८५७ चा उठाव (Revolt of 1857)

१८५७ चा उठाव (Revolt of 1857) पार्श्वभूमीः• सन १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून १८५६ पर्यंत भारतात ब्रिटिश सत्तेचा खूप मोठा विस्तार घडून आला. ब्रिटिशांची सत्ता निम्म्याहून अधिक भारतभूमीवर प्रस्थापित झाली. मात्र सन १८५७ मध्ये भारतात ब्रिटिश सत्तेविरूद्ध मोठा सशस्त्र उठाव झाला. त्यालाच ‘१८५७ चा राष्ट्रीय उठाव’ असे संबोधले जाते. १८५७ च्या उठावाची कारणे (Causes of the … Read more

सिंध आणि पंजाब राज्ये व ब्रिटिशांचा ताबा

●सिंधवर ब्रिटिशांचा ताबा (१८४३) ● सिंधचा स्वायत्त राज्य म्हणून उदयः • सिंध प्रथम कलोरा जमातीच्या, तर १७८३ नंतर बलुची जमातीच्या ताब्यात होते. मुघल साम्राज्याच्या विघटनानंतर ते बलुची जमातीच्या अमिरांच्या नियंत्रणाखाली एक स्वायत्त राज्य म्हणून उदयास आले. अमिरांच्या नियंत्रणाखालील सिंध तीन घटकांमध्ये विभागलेला होता. हैद्राबाद, मीरपूर आणि खैरपूर. या तिन्ही क्षेत्रांवर बलुची जमातीच्या वेगवेगळ्या शाखा राज्य … Read more

● राजपूत राज्ये (Rajput States) व जाट राज्य

● राजपूत राज्ये (Rajput States) • राजपूत राज्ये (Rajput States) : बरेच राजपूत घराणे विशेषतः अम्बर (Amber) आणि जोधपूरचे घराणे मुघलांच्या सेवेत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वतन जागिरीवर मोठ्या प्रमाणात स्वायत्तता प्राप्त होती. पुढे १८ व्या शतकात मुघल सत्तेच्या वाढत्या दुर्बळतेचा फायदाराजपुतान्यातील मुख्य राजपूत राज्यांनी घेतला. त्यांनी मुघलांचे नियंत्रण झुगारून दिले आणि आजुबाजुच्या प्रदेशात आपलेवर्चस्व … Read more

मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

• मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे ● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे : पार्श्वभूमी• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपतीबनले. • संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा … Read more

म्हैसूर राज्य आणि इंग्रज-म्हैसूर युद्धे

◆ म्हैसूर राज्य (१७६१-१७९९) ◆ हैदर अली (१७६१-८२) • विजयनगर साम्राज्याचे पतन झाल्यावर १५६५ मध्ये म्हैसूर राज्याचे शासक, हिंदू वाडियार घराणे, स्वतंत्र झाले. हैदर अली म्हैसूर राज्याच्या सेवेत एक सैनिक म्हणून होता. • पुढे दिंडीगलचा फौजदार म्हणून त्याने उत्तम काम केले. त्याच्या नियंत्रणाखालील सैनिकांना पाश्चिमात्य पद्धतीने प्रशिक्षण दिले. तसेच त्याने १७५५ मध्ये दिंडीगल येथे फ्रेंचांच्या … Read more

अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती

◆ अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती : सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) ● १)सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) : अवध या स्वायत्त राज्याचा संस्थापक सादत खान बुन्हान उलमुल्क हा होता १७२२ मध्ये बादशाह मुहम्मद शाह याने त्याची नेमणूक अवधचा गर्व्हनर म्हणून केली. तेव्हापासून तो जवळजवळ स्वतंत्रपणे राज्य करू लागला. त्याने अनेक महसुली व लष्करी सुधारणा करून अवध … Read more

स्वायत्त राज्ये आणि ब्रिटिश सत्तेची स्थापना

◆ स्वायत्त प्रादेशिक राज्ये (Autonomous Regional States) ● स्वायत्त प्रादेशिक राज्ये (Autonomous Regional States ● स्वायत्त प्रादेशिक राज्ये : – मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर अनेक स्थानिक व प्रादेशिक राजकीय व आर्थिक शक्तींचा उगम होत गेला. त्यामुळे १७ व्या शतकाच्या अखेरपासूनच भारतीय राजकारणात मोठे बदल होत गेले. १८ व्या शतकात मुघल साम्राज्याच्या अवशेषांवर अनेक स्वतंत्र … Read more

इंग्रज -फ्रेंच संघर्ष

● इंग्रज -फ्रेंच संघर्ष : या मध्ये आपण इंग्रज -फ्रेंच संघर्ष या बद्दल तशेच त्या मध्ये झालेले 3 कर्नाटक युद्धे आणि त्याचे कारण व परिणाम बगणार आहोत. ◆ इंग्रज -फ्रेंच संघर्ष ● इंग्रज -फ्रेंच संघर्ष : १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी पोर्तुगीज व डचांना व्यापारी स्पर्धेत मागे टाकले. मात्र भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व … Read more

बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे

• बंगाल राज्याची माहिती व बंगाल युद्धे : बंगाल राज्य (१७१७-१७७२) व बंगाल मधील युद्धे यांच्याविषयी माहिती बगणार आहोत.बंगाल चा दिवाण म्हणून कोणाची निवड झाली प्लाशीची लढाई केंव्हा झाली त्याची पार्श्वभूमी काय होती या बद्दल आढावा घेणार आहोत तर चला मग सुरु करूया बंगाल राज्य व बंगाल युद्धे याच्याबद्दल माहिती. ● बंगाल राज्य व बंगाल … Read more

युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European
Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi

● युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi ◆ पार्श्वभूमी ● भारताचे युरोपशी प्राचीन ग्रीक काळापासून व्यापारी संबंध होते. मध्ययुगात युरोपचा भारत आणि आग्नेय आशियाशी विविध मार्गाहून व्यापार चालत असे. या व्यापाराच्या आशियाई भागात सहकाऱ्यांनी अरब व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते, तर भूमध्यसागरीय व युरोपीय भागात इटालियन व्यापाऱ्यांचे … Read more

Decline of Mughal power – मुघल सत्तेचा ऱ्हास | Bhartiy Etihas – MPSC/UPSC Notes in marathi

● पार्शभूमी ● १२ च्या शतकाच्या अखेरीस घुरचा महमूद (Mahamud of Ghur) याने भारतावर हल्ले केले. त्यांच्या परिणामस्वरूप सन १२०६ मध्ये त्याचा गुलाम कुत्बुद्दिन ऐबक याने ‘दिल्ली सल्तनत’ (Delhi Sultanate) ची स्थापना केली. ● सन १२०६ ते १५२६ दरम्यान दिल्ली सल्तनतच्या पाच घराण्यांनी राज्य केले: गुलाम घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी … Read more

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा