अवयव आणि मूळ अवयव
● (१) 12 ही संख्या 2 आणि 6 या संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे; म्हणून 2 आणि 6 हे 12 अवयव आहेत.12 = 2×6● (२) 12 ही संख्या 3 आणि 4 या संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे; म्हणून 3 आणि 4 हे…
● (१) 12 ही संख्या 2 आणि 6 या संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे; म्हणून 2 आणि 6 हे 12 अवयव आहेत.12 = 2×6● (२) 12 ही संख्या 3 आणि 4 या संख्यांच्या गुणाकाराने बनली आहे; म्हणून 3 आणि 4 हे…
राज्यातून जाणारे लोहमार्ग आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे भारतातील जाणाऱ्या रेल्वेमार्गांची संपूर्ण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे.भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राज्यातून जाणारे लोहमार्ग राज्यातील मार्ग कोठून कोठे पुणे, दौंड, सोलापूरमार्गे. मुंबई-चेन्नई (मध्य रेल्वे) मुंबई, कल्याण, भुसावळ, अकोला,…
ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : Gram Panchayat Mahiti Marathi Language ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : १) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा – 1958 कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.…
Major Ports in India : भारतातील प्रमुख बंदरे त्यांचे राज्ये व वैशिष्ट्ये : भारतातील प्रमुख बंदरांचे प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभाजन होते .ते खालीलप्रमाणे आहे. अ) पूर्व किनाऱ्यावरील बंदरे (तुतीकोरीन, एनोर, चेन्नई, विशाखापट्टणम्, परद्वीप, हल्दिया, कोलकाता.) १) राज्य प्रमुख बंदरे वैशिष्ट्ये…
भारतातील २८ घटकराज्ये राज्ये व केंद्रशासीत प्रदेश : List of Indian States and Union Territory भारतात एकूण किती राज्ये व केंद्रशासीत प्रदेश आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आहे कि, भारतात एकूण २८ राज्ये व ८…
भारताचे स्थान व विस्तार माहिती : भारताचे क्षेत्रफळ, सागरी सीमा,शेजारील देश भारताचे स्थान व विस्तार माहिती (bhartache sthan v vistar) : आज आपण भारताचे स्थान व विस्तार या विषयी माहिती बगणार आहोत.तशेच त्यामध्ये आपण भारताचे क्षेत्रफळ किती आहे? किंवा भारताला…
भारतातील प्रमुख पिके माहिती : Bhartatil Pramukh Pike •भारतातील प्रमुख पिके माहिती : Bhartatil Pramukh Pike : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण देशातील सुमारे ६०.४% लोक या व्यवसायात गुंतलेले असून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी व अनुषंगिक क्षेत्राचा वाटा…
महाराष्ट्रातील नद्या व धरणे (Maharashtra’s Important Rivers And It’s Dams) महाराष्ट्रातील नद्या व धरणे : महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नदी खोरे आहेत.त्यामुळे खूप नद्या ह्या महाराष्ट्रातून वाहतात.महाराष्ट्रातून कोणत्या नद्या वाहतात? तशेच त्या नदी काठावर कोणती धरणे आहेत याची माहिती आपण आज…
महाराष्ट्र जिल्हे माहिती : महाराष्ट्रात जिल्हे किती व कोणते? असा प्रश्न नेहमी पोलीस भरती परीक्षेत विचारला जातो. म्हणून त्या बद्दल आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र जिल्हे, त्यांचे क्षेत्रफळ,संख्या याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे यांची माहिती बगणार…
Shabd Samuh Badal Ek Shabd : शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होतो. अश्या अनेक १०० हुन अधिक शब्द समहूची यादी खाली दिली आहे . One Word Substitution in Marathi. Shabd Samuh Badal Ek…
Vibhajyatechya Kasotya: गणिताचा अतिशय महत्वाचा विषय विभाजतेच्या कसोट्या आहे यावर दरवर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात . कोणतेही गणित सोडवण्या साठी कसोट्या येणे आवश्यक आहे . विभाज्यतेच्या कसोट्या गणित (Math) in English म्हणजे Divisibility Rules. येथे सर्व 2, 3, 4,…
महाराष्ट्र पोलीस(Maharashtra Police) आयुक्तालय किती आहेत? किंवा महाराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालय आहेत आणि कुठे आहेत? असा एक प्रश्न प्रत्येक पोलिस भरतीला विचारला जातो. हा प्रश्न आपला कधीच चुकू नये म्हणून प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या मुलाला हे माहिती पाहिजे .तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म जिथे…
राष्ट्रभावनेचा उदय व विकास (Emergence and spreadof nationalism in India) प्रास्ताविक: • राष्ट्र म्हणजे आपण सर्वार्थाने एक आहोत अशी एकत्वाची भावना बाळगणारा समूह होय. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय समाज विविध प्रदेश, विविध राजवटी, विविध भाषा-धर्म-पंथ यांबरोबरच दळणवळणाच्या साधनांचा अभावामुळे परस्परांपासून विभक्त…
स्वराज्याची चळवळः १९१९-२७ (The Struggle forSwaraj, 1919-27) स्वराज्याची चळवळः १९१९-२७ (The Struggle for Swaraj, 1919-27) प्रास्ताविकः • राष्ट्रीय चळवळीचा तिसरा व शेवटचा टप्पा १९१९ पासून सुरू झाला. १९१९ पासून लोकांच्या जन-चळवळींना (popular mass movements) सुरूवात झाली. भारतीयांनी जगातील कदाचित जगातील…
जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते १.सत्व – के शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान उपयोग – रक्त गोठण्यास मदत अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही स्त्रोत – पालेभाज्या व कोबी २.सत्व –…
प्रास्ताविक • राष्ट्रवादाच्या विकासाबरोबरच, १९ व्या शतकाच्या अखेरीस सांप्रदायिकतेचाही (communalism) विकास झाला. या सांप्रदायिकतेने भारतीय जनतेच्या एकतेला तसेच राष्ट्रीय चळवळीला सर्वात मोठा धोका निर्माण केला. • सांप्रदायिकता म्हणजे काय?: सांप्रदायिकता ही मूलतः एक विचारसरणी (ideology) आहे. सांप्रदायिक दंगे हा त्या…
बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ (Partition of Bengal and Anti-Partition Movement) प्रास्ताविक बंगालची फाळणी : १९०५ पर्यंत देशात जहालवादी नेत्यांचा असा एक गट निर्माण झालेला होता, ज्याने राजकीय प्रक्षोभास नवी दिशा दाखविण्याचा आणि राजकीय चळवळीचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव प्राप्त…
भारतातील रामसर स्थळांची यादी : Ramsar Places in India 1) सूर सरोवर : उत्तर प्रदेश 2) बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब 3) साण्डी पक्षी अभयारण्य : उत्तर प्रदेश 4) भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश 5) चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश…
भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains) भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains) भारतीय सागर किनारपट्टीची लांबी ५६७६ कि.मी. आहे. भारतास पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी अशा दोन किनारपट्या आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टी जवळ अरबी समुद्र आणि पूर्व किनारपट्टी जवळ बगालचे…
भारतीय बेटे (Indian Islands) भारतीय बेटे (Indian Islands) – भारतीय सागरी बेटात एकूण ५९९ बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात २७ बेटे आहेत. -देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या…